कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. आज सकाळी ११ पासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत ‘भारत बंद’ची घोषणा दिली आहे. कडाक्या थंडीत दिल्ली गेल्या १२ दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. पंजाब आणि हरियाणाचे शकडो शेतकरी या आंदोलनात सामील आहेत. पण आतापर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्यावर सरकार सकारात्मक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आज शेतकरी संघटनांकडून ‘भारत बंद’ पुकारण्यात आला. याच पार्श्वभूमीवर राजकारणातील अनेक नेते मंडळींनी ट्विट करून ‘भारत बंद’ विषयी आपले मत मांडले आहे. नक्की ‘भारत बंद’ विषयी कोण काय म्हणाले? वाचा
मोदी जी, किसानों से चोरी बंद करो!
सभी देशवासी जानते हैं कि #आज_भारत_बंद_है। इसका सम्पूर्ण समर्थन करके हमारे अन्नदाता के संघर्ष को सफल बनायें।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 8, 2020
जो किसान अपनी मेहनत से फसल उगाकर हमारी थालियों को भरता है, उन किसानों को भाजपा सरकार अपने अरबपति मित्रों की थैली भरने के दबाव में भटका हुआ बोल रही है।
ये संघर्ष
👉आपकी थाली भरने वालों
और
👉अरबपतियों की थैली भरने वालों
के बीच है।
आइए, किसानों का साथ दें।#आज_भारत_बंद_है
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 8, 2020
मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्यांच्या निषेधार्थ आयोजित भारत बंद आंदोलनात आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळील लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली.#FarmersProtest #8दिसंबर_भारत_बंद @INCMaharashtra pic.twitter.com/DDnZWcvNWu
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) December 8, 2020
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात आज अणुशक्ती नगर तालुक्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज सर्कल, चेंबूर येथे माझ्या अध्यक्षतेखाली तीव्र निदर्शने करण्यात येत आहेत.#आज_भारत_बंद_है #WeSupportFarmers #BharatBandhhttps://t.co/eGm5MureCT
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 8, 2020
शेतकरी हा अन्नदाता आहे. समाजातील कोणत्याही घटकात जर असंतोष असेल तर त्यांच्याशी चर्चा करुन त्यावर तोडगा काढणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे.
— Supriya Sule (@supriya_sule) December 8, 2020
‘शेतकऱ्यांना मागितल्या जाणाऱ्या मोबदल्याच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक किंमत आम्ही देत आहोत. कॉंग्रेसेने त्यांच्या राजवटीत काहीही देऊ केले नाही. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच ही अतिरिक्त किंमत दिली आहे. विरोधी पक्षाकडून संपुर्ण कायदाच बदलण्याची भाषा ही ढोंगीपणाची आहे. कॉंग्रेसच्याच काळात कंत्राटी शेतीचे कायदे संमत झाले. महत्वाच म्हणजे कॉंग्रेसनेच या कायद्यांचा समावेश त्यांच्या जाहीरनाम्यातही केला आहे,’ असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले आहे.
Farmers had demanded remunerative price additional to the cost and we are giving them 50% above the cost. Congress has never offered anything during their tenure. It is PM Modi who is giving this: Union Minister Prakash Javadekar pic.twitter.com/xVhu8NJpqS
— ANI (@ANI) December 8, 2020
भारत बंद!!! pic.twitter.com/9Nyx6ECyEH
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 7, 2020
जिस देश का #किसान दुखी
वह देश कभी “विकास” नहीं कर सकता#FarmersAreLifeLine #8_दिसम्बर_भारत_बन्द #BharatBandhOn8December2020 #किसान_एकता_जिंदाबाद #ISTANDWITHFARMER pic.twitter.com/LHdYKP3ytq— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) December 8, 2020
"मला कुठल्याही चौकात बोलवा", असं ते वारंवार म्हणतात.
शेटजी, शेतकऱ्यांनी 'सिंघु बॉर्डर चौका'त बोलवलंय
जा की!
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) December 8, 2020
केंद्राने आणलेल्या शेतकरीविरोधी काळ्या कृषी कायद्यांविरोधात पुकारलेल्या #भारतबंद ला पाठिंबा देत हे काळे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी @INCMaharashtra तर्फे आज राज्यभरात निदर्शने केली जात आहेत. मी सहका-यांसह मुंबईतील आंदोलनात सहभागी झालो. #BharatBandh #TakeBackFarmLaws pic.twitter.com/L5ceD5FJFv
— Balasaheb Thorat (@bb_thorat) December 8, 2020
केंद्राचे शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आज मुंबईत काँग्रेस पक्षाची निदर्शने झाली.#BharatBandh #TakeBackFarmLaws pic.twitter.com/QIEcVfxJEX
— Ashok Chavan (@AshokChavanINC) December 8, 2020
हेही वाचा – कंगना ‘भारत बंद’वर म्हणते, ‘आणा कुऱ्हाड, विषय संपवून टाकू’