मुंबई

मुंबई

भाजपला २१०-२२५ पेक्षा जास्त जागा मिळणे कठीण

लोकसभा निवडणूक ऐन भरात आहे. पहिल्या टप्प्यासाठी मतदानही झालेले आहे. पण त्यापूर्वी विविध वृत्तवाहिन्या आणि कंपन्यांनी केलेले आोपिनियन पोल प्रकाशित करण्यात आले. या ओपिनियन...

काँग्रेसच्या प्रचारात उर्मिला आघाडीवर

मुंबईत काँग्रेस आणि राष्टवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार सुरु झाला असला तरी ज्या मतदार संघात काँग्रेसला उमेदवार मिळत नव्हता, त्याच उत्तर मुंबईतील उमेदवार उर्मिला मातोंडकर...

वीज नियामक आयोगाची ‘पॉवर’

टाटा पॉवरच्या मनमानी कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राज्य वीज नियामक आयोगाने कंपनीला ५ लाख रूपये आयोगाला भरण्याचे आदेश दिले आहेत. टाटा पॉवरने बेशिस्तपणे आणि...

राज्यात पहिल्यांदा दिव्यांगांना मिळणार ब्रेल लिपीत वोटर स्लिप

लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी तसेच मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपयायोजना केल्या जात आहेत. आता दिव्यांगांनाही मतदान करताना कोणताही अडथळा निर्माण...
- Advertisement -

भिवंडीत 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

भिवंडी लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तिघांनी नामनिर्देशन माघारी घेतल्याने 15 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले असून खरी लढत काँग्रेस आघाडीचे...

सार्वजनिक उत्सवाच्या आडून उमेदवाराचा प्रचार

जांभळी नाका येथील शिवाजी मैदानात सुरू असलेल्या नवरात्रौत्सवाचा आधार घेत ठाण्याचे लोकसभेचे उमेदवार आपला प्रचार करीत आहेत. प्रत्यक्षरित्या कोणत्याही प्रकारे होर्डिंग्स अथवा कटआऊट न...

प्रचाराचा नवा फंडा ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’

कितीही फिरा पण संपता न संपणारा लोकसभा मतदारसंघ म्हणजे दक्षिण मध्य मुंबई. अगदी माहुल गावापासून ते अणुशक्तीनगर, मानखुर्दपासून ते दादर माहीमपर्यंत पसरलेला महाकाय असा...

धोकादायक,अतिधोकादायक इमारतींचा सर्वे लटकला

पावसाळ्यापूर्वी मुंबईतील अनेक जुन्या इमारतींचा सर्वे करत धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. परंतु यंदा विभाग कार्यालयातील देखभाल विभागाचे अधिकारीच निवडणूक ड्युटीसाठी...
- Advertisement -

लोकसभा निवडणुकीसाठी लालपरी सज्ज

राज्यातील प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणार्‍या एसटी महामंडळाच्या बसगाड्या आता लोकसभा निवडणुकीसाठी सुरक्षित प्रवासाकरिता सज्ज झाल्या आहेत. संपूर्ण राज्यात लोकसभेच्या निवडणुकीकरिता सुमारे ८, ७८७...

प्रकाश आंबेडकरांना आघाडीत यायचेच नव्हते

लोकसभा निवडणुकीत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रात 48 पैकी 48 जागी उमेदवार उभे केलेले आहेत. मात्र जे उमेदवार वंचित बहुजन आघाडीने उभे केले आहेत,...

ठाणे जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट?

ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्‍या बारवी धरणाच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. गेल्यावर्षी पेक्षाही यंदा पाण्याची पातळी घसरली आहे. दरवर्षी 15 जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करावे...

चिक्कीत अळी आली कशी?

तुर्भे येथील मनपाच्या शाळेत शिकणार्‍या विद्यार्थिनीला खाऊ म्हणून देण्यात येणार्‍या चिक्कीत अळी सापडल्याने मनपाने कठोर पावले उचलली आहेत. या प्रकरणातील चिक्की खराब किंवा दूषित...
- Advertisement -

जग आहे तोपर्यंत समस्या आहेत

अभिनेता - विजय गोखले... आर्थिक उलाढाल आणि स्थीरता हवी असेल तर प्रत्येकाला धडपड ही करावी लागते. जसे काम तशी त्याला नावे दिली गेलेली आहेत. व्यवसाय,...

माझेही मत …

उमेदवारांची तुलना करणे गरजेचे निवडणुकीत उतरणार्‍या प्रत्येक पक्षाने जनतेसमोर आपले देशाप्रतीचे व्हिजन प्रामाणिकपणे मांडले पाहिजे.निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवाराने केवळ आपल्या ठराविक मतदारांचा विचार न करता...

मुंबईतून ११६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबईती शहर आणि उपनगर मिळून एकूण सहा मतदारसंघांतून आता ११६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणार असणार आहेत....
- Advertisement -