मुंबई

मुंबई

सक्तीच्या भूसंपादनाला वेग ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्प

मुंबई ते रायगड जिल्ह्यातील उरणला थेट जोडणार्‍या शिवडी-न्हावा शेवा ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पासाठी सक्तीचे भूसंपादन करण्याची कार्यवाही जलद करण्यात आली आहे. सक्तीने भूसंपादन करण्याचे घोषणापत्र...

ख्रिश्चन स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावू

ठाण्यामध्ये ख्रिश्चन समुदायाची मोठी लोकसंख्या असली तरीही स्मशानभूमीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. या समुदायाला स्वतंत्र स्मशानभूमी मिळावी म्हणून वर्ष 1999 पासून या समाजाचे विविध...

एक लाख सौर कृषिपंपाचे महावितरणचे उदिष्ट

राज्यात येत्या दिवसांमध्ये आणखी एक लाख सौर पंप बसविण्याचे उद्दिष्ट महावितरणने ठेवले आहे. पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेला मिळालेल्या प्रतिसादामुळेच महावितरणने पुढच्या टप्प्यात...

शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची निवडणूक ड्युटी शिक्षणाधिकार्‍यांच्या मान्यतेनेच

निवडणूक कामांकरता महापालिका कर्मचार्‍यांना थेट निवडणूक आयोगाच्यावतीने आदेश काढण्यात आले आहेत. यासर्व कर्मचार्‍यांना त्वरीत कार्यमुक्त करण्याची सूचना महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी जिल्हाधिकार्‍यांना केल्यानंतर...
- Advertisement -

नाखवा रे…जाल्यात मासली गावना

वारंवार होणार्‍या वातावरणातील बदलामुळे रायगड जिल्ह्यातील मत्स्यउत्पादनात घट झाली आहे. इतर आणि मोठे मासे मिळत नाहीत. फक्त जवळाच मोठ्या प्रमाणात कोळ्यांच्या जाळ्यात मिळत आहे....

आचारसंहितेने एसटी बसेसचा मेकअप उतरवला

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहे. त्यामुळे देशभरात निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे एसटीवर लावलेल्या जाहिराती काढण्यात आल्या आहेत....

युतीच्या उमेदवाराचे पार्थ पवार यांना आव्हान !

मावळ लोकसभा मतदार संघात आतापर्यंत शिवसेनेचे असून गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत युतीचा उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आला आहे. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत युतीला...

आत्महत्येस जबाबदार असलेल्या आरोपीला अटक

उलवे भागात राहणारे दिगंबर चव्हाण यांनी उंदीर मारण्याचे विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्यानंतर या आत्महत्येला जबाबदार असलेला आरोपी दिपक चव्हाण याला न्हावाशेवा...
- Advertisement -

पेट्रोलपंपांवरील फलकांना आचारसंहितेचे वावडे

देशभर सुरू झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आचारसंहितेचा अंमल राखण्याच्या सक्त सूचना निवडणूक आयोगाने केल्या असल्या तरी तेल कंपन्यांनी मात्र आयोगाच्या या सूचनांची जराही दखल...

काँग्रेसने ठाण्यातील २२ पदाधिकारी हटवले

पाच राज्यात सत्ता संपादन केल्यावर त्याचा प्रचार आणि प्रसार करीत महाराष्ट्रातही पुन्हा काँग्रेस कशी आवश्यक आहे हे सांगत काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी जनसंघर्ष...

देशात प्रत्येक वर्षी दोन लाख डायलेसीस रुग्णांची नोंद

भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. पण बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये मधुमेह आणि रक्तदाबाचे प्रमाण वाढत आहे. अनियंत्रीत मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे किडनी...

निवडणूक काळात पैसे, दारू वाटपावर पोलिसांची नजर

लोकसभा निवडणुकीच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे आणि दारूचे वाटप मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून करडी नजर ठेवण्यात आली आहे....
- Advertisement -

Mumbai Bridge Collapse : गंभीर, उदास आणि हुंदकेमय वातावरण

"अपूर्वा... सोडून गेली" असं म्हणत आपात्कालीन विभागाच्या बाहेर त्यांनी स्ट्रेचरचा आधार घेतला. अपूर्वा प्रभू यांचे पती ओक्साबोक्सी रडत होते. त्यावेळी त्यांच्या पाठीवर थाप देत...

२६/११ दहशतवादी हल्ला: याच पुलावरुन कसाबने केला होता गोळीबार

सीएसएमटी रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या पादचारी पुलाचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू तर ३५ पेक्षा अधिक जण जखमी झाले....

रेल्वेमंत्री टिमकी वाजवतील आणि मुंबईकर भरडले जात राहतील – राज ठाकरे

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. याच...
- Advertisement -