मुंबई

मुंबई

मातृत्वासाठी केले मुलीचे अपहरण

मातृत्वसुख हे जगातील सर्वात मोठं सुख असे म्हटले जाते. पण ते मिळविण्यासाठी एखादी स्त्री असेही करू शकेल यावर विश्वास बसत नाही. पण अशी घटना...

मुंबईकरांनी कोर्टाच्या निर्णयाला लावली वात

फटाके वाजविण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने वेळेचे बंधन आखून दिले आहे. या निर्णयामुळे राज्यात फटाके फोडण्यावरुनच मोठा संभ्रम निर्माण झालेला असतानाच मुंबईत मात्र मंगळवारी वेगळे चित्र...

परदेशी वैद्यकीय शिक्षणासाठी परीक्षांचे अग्निदिव्य

परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी सक्षम असावेत यासाठी परदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पात्रता प्रवेश प्रक्रिया (नीट) परीक्षा यावर्षी केंद्र सरकारने बंधनकारक केली आहे. त्यामुळे...

आयुष अभ्यासक्रमाचे पात्रता निकष शिथील

बीएएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस यासारख्या अभ्यासक्रमासाठी असलेले पात्रता निकष शिथील करण्याचा निर्णय आयुष मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार खुल्या, मागासवर्गीय आणि अपंग विद्यार्थ्यांचे...
- Advertisement -

उधारीच्या पैशावरुन तरुणाच्या गळ्यावर ब्लेडने वार

उधारीच्या पैशांवरुन अब्दुल माजिद साबीर शेख या 25 वर्षांच्या तरुणाच्या गळ्यावर त्याच्याच परिचित तरुणाने ब्लेडने वार केल्याची घटना भायखळा परिसरात घडली. या हल्ल्यात अब्दुल...

नोकरीचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक

नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेची सुमारे 25 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या...

महापौर बंगल्यात शेवटची ‘दिवाळी संध्या’

प्रतिनिधी:- महापौर बंगला... मुंबईचे प्रथम नागरिक म्हणून मान असलेले मुंबईचे महापौर या बंगल्यात राहतात. गेली अनेक वर्षे शिवाजी पार्क येथे असलेल्या या महापौर बंगल्याने जसे...

दिवाळी पहाट…ठाणे, डोंबिवलीत तरुणाईंची उसळली लाट

प्रतिनिधी:- ढोल ताशांचा गजर, भव्य रंगीबेरंगी रांगोळ्या, मराठी-हिंदी गाण्यांवर थिरकणारी पावले आणि एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या तरुणाईंचा जल्लोष.. असा ठाणे आणि डोंबिवलीतील दिवाळीच्या पहिल्या...
- Advertisement -

अवनीच्या मुद्यावर शिवसेना भाजपला घेरणार

प्रतिनिधी:- नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याच्या मुद्यावर भाजपला घेरण्याची व्यूहरचना शिवसेनेने रचली आहे. सेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपल्या मंत्र्यांना अवनीचा जाब मागण्याचे आदेश दिले आहेत....

ठाणे, कल्याण आणि वसईकरांचा प्रवास लवकरच जलवाहतुकीतून !

ठाणे, कल्याण, वसई या जलवाहतुकीच्या पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपयांच्या जेट्टीच्या कामांना सुरुवात होत आहे. ठाणे महापालिकेने तयार केलेल्या डीपीआरला केंद्र शासनाने मंजुरी दिली...

माटुंगा रोड स्थानकाचा पादचारी पूल तोडणार

मुंबई:-एल्फिन्स्टन रेल्वे स्थानक अर्थात आताचे प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलावर गेल्यावर्षी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर अनेकांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे पश्चिम रेल्वेने पादचारी पुलाचे...

कर्जाच्या आमिषाने फसविणार्‍या त्रिकूट गजाआड

मुंबई:-कर्जाच्या आमिषाने फसविणार्‍या एका त्रिकुटाला सोमवारी धारावी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. तेजबहादूर साहेबसिंग, जावेद जलाल शेख आणि मोहम्मद इस्माईल ऊर्फ सुरज ऊर्फ...
- Advertisement -

परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार न्याय

मुंबई:-मुंबई आणि पुण्यात क्षुल्लक कारणावरून रेल्वे भरतीच्या परीक्षेतून डावलण्याची घटना समोर आली होती. यासंबंधीचे वृत्त दैनिक ‘आपलं महानगर’ने सर्वप्रथम १८ सप्टेंबर रोजी ‘रेल्वेची परीक्षा...

वसईचा किल्ला उजळला २१ हजार दिव्यांनी

वार्ताहर:-रयतेच्या घरी दिवाळी साजरी व्हावी यासाठी हौतात्म्य पत्करणार्‍या 21 हजार मराठ्यांचे स्मरण करण्यासाठी दिवाळीच्या पूर्वसंध्येला 21 हजार दिव्यांनी वसईचा किल्ला उजळवण्यात आला.धर्मांध पोर्तुगीजांच्या जाचातून...

मुंबई विद्यापीठात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंचं व्याख्यान

मुंबई विद्यापीठामध्ये लक्ष्मणराव इनामदार स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या व्याखानामध्ये उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे संबोधित करणार आहेत. सहकार क्षेत्रामध्ये...
- Advertisement -