मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार असून कार्यक्रमासह येथे...
मुंबई: ज्या भागात नालेसफाई झालेली नसेल, गाळ उचलला नसेल किंवा नालेसफाईच्या कामांबाबत मुंबईकरांना १ जूनपासून ९३२४५००६०० या whatsapp chatbot क्रमांकावर तक्रार करता येणार असून...
डॉ. तात्याराव लहाने ज्यांच्या कार्यामुळे ते आज राज्यातील गाव-खेड्यातील लोकांपर्यंत पोहोचले आहेत. त्यांनी मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र करण्याचा हाती घेतलेला वसा आहे. तसेच विनामुल्य गोरगरिबांची मदत...
दिग्दर्शक आणि गायक अवधूत गुप्ते यांचा 'खुपते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल १० वर्षानंतर हा कार्यक्रम...
गो-फर्स्ट विमान कंपनीचे 200 वैमानिक एअर इंडिया कंपनीत रुजू झाल्याची माहिती समोर येत आहे. आर्थिक गर्तेत अडकल्याने गो-फर्स्ट विमान कंपनीला तोट्याचा सामना करावा लागत...
मुंबईमध्ये राहणाऱ्या एका म़ॉडेलने तनवीर अख्तर नावाच्या एका मुस्लिम तरुणाने लव्ह जिहादचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. मागच्या काही महिन्यांपासून तनवीर आपल्याला ब्लॅकमेल करतोय...
बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, वाहतूक पोलिसांच्या सुचनांकडे दुर्लक्ष केल्याने अनेक...
मागील काही वर्षांत नवीन अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र प्रवेश परीक्षा द्यावी लागते. यामध्ये केंद्रीय विद्यापीठांसह सार्वजनिक आणि खासगी विद्यापीठांमध्ये शेकडो प्रवेश परीक्षा...
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे. लेखकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा...
'मुंबईवर भाजपाचा झेंडा फडकेल असं जे.पी. नड्डांपासून इतर सगळे नेते म्हणत असतील, तर स्वतःला शिवसेना म्हणवणारे जे लोक आहेत त्यांच्या सरकारमध्ये सामील झालेले ते...
मागील काही महिन्यांपासून राज्यात महापुरुषांची बदनामी करण्याचे प्रकार अद्यापही सुरूच आहेत. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी सावित्रीबाई फुले (Savitribai Phule )...
केंद्रातील सत्तेत (Central Government) नऊ वर्षे पूर्ण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी जनतेचे आभार मानले आहेत. मोदी सरकारला नऊ वर्षे...