BREAKING

Loksabha election 2024 : निवडणूक कर्तव्य बजावणारे 32 हजार अधिकारी, कर्मचारी करणार टपाली मतदान ; यांचे मत कुणाला, उमेदवारांना पडला प्रश्न ?

ठाणे :  जिल्ह्यात निवडणूक कर्तव्यार्थ असलेले अधिकारी, कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवेत असलेल्या अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी पोस्टल सुविधा केंद्र व पोस्टल मतदान केंद्राच्या माध्यमातून आपले मत बजाविता येणार आहे. निवडणूक कर्तव्यावर असलेले...

Photo : लखनऊ विरुद्ध झंझावाती खेळी करणाऱ्या धोनीच्या नावे असाही विक्रम

लखनऊ : आयपीएल 2024 च्या 34 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) माजी कर्णधार एमएस धोनी आपल्या जुन्या शैलीत दिसला आणि त्याने शेवटच्या क्षणी शानदार फलंदाजी केली. त्या जोरावर सीएसके 20 षटकांत 6 विकेट गमावत 177 धावांचे आव्हान लखनऊ...

वाणी ज्ञानेश्वरांची

मग जाती व्यक्ती पडे बिंदुलें । जेव्हां भावें होती मज मीनले । जैसे लवणकण घातले । सागरामाजीं ॥ ज्याप्रमाणे समुद्रात मीठ घातल्यावर एकरूप होऊन जाते, त्याप्रमाणे मनोभावाने मला शरण आल्यावर जाती, व्यक्ती वगैरे भेद नाहीसा होतो. तंववरी नदानदींचीं नांवें । तंवचि...

चतुरस्त्र ग्रंथकार चिंतामण विनायक वैद्य

चिंतामण विनायक वैद्य हे एक थोर ज्ञानोपासक, महाभारत-रामायणाचे संशोधक-मीमांसक व चतुरस्त्र ग्रंथकार होते. त्यांचा जन्म १८ ऑक्टोबर १८६१ रोजी ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे झाला. त्यांचे शिक्षण कल्याण तसेच मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजात झाले. एम.ए. (१८८२) आणि एल.एल. बी. (१८८४) झाल्यानंतर...
- Advertisement -

जागावाटपाचा तंटा आणि पहिली घंटा!

भारतीय लोकशाहीच्या सार्वत्रिक उत्सवाची शुक्रवारी पहिली घंटा वाजली. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या, उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरले, त्यातल्या काहींनी मागेही घेतले. प्रचारसभांचा धुरळा उडाला आणि सरतेअखेरीस लोकशाही टिकवून ठेवण्याची जबाबदारी असणार्‍या मतदारांनी शुक्रवारी...

राशीभविष्य : शनिवार २० एप्रिल २०२४

मेष - घरातील व्यक्तीचा सल्ला उपयोगी पडेल. अहंकारी होऊ नका. तुमचे मत सर्वांनी ऐकावे असे तुम्हाला वाटेल. आपुलकीने वागा. वृषभ - घरातील गैरसमज दूर होईल. धंद्यात जम बसेल. संयमाने बोला. प्रवासात कायद्याचे पालन करा. प्रेमाला चालना मिळेल. मिथुन - दिवस यशस्वी...

महायुतीसमोर बविआचे कडवे आव्हान!

२००९ साली नवा पालघर लोकसभा मतदारसंघ झाल्यानंतर बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव या मतदारसंघाचे पहिले खासदार बनले होते. याआधी डहाणू आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात तत्कालीन ठाणे जिल्ह्यात असलेल्या आणि सध्याच्या पालघर जिल्ह्याचा समावेश होता. काँग्रेसचे दामू शिंगडा डहाणू...

High Court : अनुकंपा तत्त्वाच्या आधारे कितीवेळा नोकरी मागाल?, केरळ उच्च न्यायालयाचा सवाल

नवी दिल्ली : कर्तव्यावर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला अथवा घरातील एका व्यक्तीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा नियम आहे. मात्र, या अनुकंपा तत्त्वाच्या आधारे तुम्ही वारंवार नोकरीची मागणी करू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल केरळ उच्च न्यायालयाने...
- Advertisement -
MyMahanagar E-newspaper Link