BREAKING

Lok Sabha 2024 : सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जे जन्माला आले…, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

परभणी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांची प्रचारसभा पाथरी येथे पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. एका सर्वसामान्य...

Crime News : रणवीर सिंह डिपफेक व्हिडीओप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई : सिनेअभिनेता रणवीर सिंह डिपफेक व्हिडीओप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या व्यक्तीच्या अटकेसाठी सायबर सेल पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. (Ranveer Singh deepfake video Case registered ) रणवीर सिंह हा 14 एप्रिल रोजी...

सरकारी तिजोरीत 330 कोटी 28 लाख

ठाणे । बेकायदा दारू व्यवसाय रोखण्यासाठी त्यावर करडी नजर ठेवल्यामुळे ठाणे उत्पादन शुल्क विभागाने राज्य शासनाच्या तिजोरीत भरीव उत्पन्न टाकले आहे. विभागाच्या ठाणे जिल्ह्यातून दारू व्यवसायातील करापोटी येणारा महसूल कसा वाढेल याकडे विशेष लक्ष घालून गेल्या वर्षीच्या तुलनेत या...

पिस्तुल विक्रीसाठी आलेले दोघे अटकेत

ठाणे । लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे खंडणी विरोधी पथक आणि विशेष कृती दल, गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी सराईत गुन्हेगारास अग्नीशस्त्र साठ्यासह अटक केली आहे. शंभु महतो नावाचा इसम बेकायदा अग्निशस्त्रे, काडतुसे आणि गावठी कट्टे विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची...
- Advertisement -

खरीप हंगामात गुणवत्तापूर्ण बियाणे व खतांचा वेळेवर पुरवठा करा- जिल्हाधिकारी

ठाणे । खरीप हंगामाच्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील प्रमुख पिकांचे तसेच पौष्टिक तृणधान्यांचे क्षेत्र व उत्पादकता वाढविण्यासाठी नियोजन करावे. तसेच त्यासाठी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार बियाणे व खतांचा वेळेवर पुरवठा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी येथे दिले. बियाणे व खतांच्या...

दुर्गम भागातील मतदान केंद्रावर संपर्क यंत्रणा उभारण्यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज

ठाणे: मोबाईल सेवा व इंटरनेटची कनेटिव्हीटी नसलेल्या शहापूर तालुक्यातील दुर्गम भागातील पाचघर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत असलेल्या मतदान केंद्रात मतदान प्रक्रिया सुरळीत व्हावी, निवडणूक काळात तेथील मतदान कर्मचाऱ्यांशी संपर्क साधणे सुलभ व्हावे, यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने अक्शन प्लॅन तयार केला आहे. मोबाईल...

वातानुकूलित लोकल ट्रेनमध्ये एसी नीट काम करीत नसल्याने रेल्वे प्रवाशांचा संताप

कल्याण । कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या एसी लोकल ट्रेनमध्ये गेल्या दोन दिवसांपासून एसी नीट काम करत नसल्यामुळे मंगळवारी सकाळी प्रवाशांनी गोंधळ घातल्याचा प्रकार घडला. मंगळवारी सकाळी ८.५४ वाजता ट्रेन कल्याणला पोहोचली तेव्हा गेल्या दोन दिवसांपासून एसी डब्यात काम...

Virar News: अपघात दुर्घटनेनंतर टॅंकर तपासणी मोहीम

विरार: टॅंकरमुळे झालेल्या अपघातात वसई विरारमध्ये वीस दिवसांत  तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर आता विरार वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. पहिल्याच दिवशी ८ टॅंकरवर कारवाई करण्यात आली आहे. याआधी अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी टॅंकर चालक...
- Advertisement -
MyMahanagar E-newspaper Link