दिवाळी सुरु होण्याआधी आपण घराची साफ सफाई करतो. वास्तू शास्त्रानुसार घरातील निकामी आणि खराब वस्तू घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्यामुळे घरातील अनेक टाकाऊ वस्तू आपण घराबाहेर काढतो. मात्र, यामध्ये अशा काही वस्तू आहेत ज्यांना खराब किंवा निकामी समजून कधीही घराबाहेर फेकू नये. नाहीतर देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकतात.
दिवाळीच्या साफ-सफाईदरम्यान घराबाहेर काढू नका ‘या’ गोष्टी