महाराष्ट्रात जून महिन्यापासूनच मान्सूनला सुरुवात झाली असून गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाल्याने घरे वाहून गेल्याची तसेच दरड कोसळल्याची माहिती समोर येत आहे. तसेच महाराष्ट्रातचं नाही तर यंदा अनेक देशांवर पावसाचा कहर बरसला आहे. युरोप,अमेरीका, आशिया या तीनही खंडात पावसाने रौद्र रुप धारण केल्याचे चित्र समोर दिसत आहे.
हे हि वाचा – Photo: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड !