1 of 5

लॉकडाऊनमुळे शहरात शांतता पसरली असून प्रदूषणही कमी झाले आहे. त्यामुळे निसर्गाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसू लागले आहे. वसई पूर्वेतील हे फुलांनी भरलेले तलाव पक्षांसह येथील लोकांनाही भुरळ घालत आहे
लॉकडाऊनमुळे शहरात शांतता पसरली असून प्रदूषणही कमी झाले आहे. त्यामुळे निसर्गाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसू लागले आहे. वसई पूर्वेतील हे फुलांनी भरलेले तलाव पक्षांसह येथील लोकांनाही भुरळ घालत आहे
विरार पूर्व येथील बाजारपेठेतून आपला माल संपवून हात गाडीवर बसून घरी निघालेल्या तरुणांना पोलिसांनी अडवले. जेव्हा त्यांची मजेत या चारचाकीचे लायसन्स विचारले तेव्हा तेथील ड्युटीवर पोलिसालाही हसू आवरले नाही.
विरार पूर्व येथील बाजारपेठेतून आपला माल संपवून हात गाडीवर बसून घरी निघालेल्या तरुणांना पोलिसांनी अडवले. जेव्हा त्यांची मजेत या चारचाकीचे लायसन्स विचारले तेव्हा तेथील ड्युटीवर पोलिसालाही हसू आवरले नाही. 
संचारबंदीमुळे बाजारपेठेत मासे मिळत नसल्याने वसईतील खाडीलगतच्या लोकांनी खाडीमध्येच मासेमारी सुरू केली
संचारबंदीमुळे बाजारपेठेत मासे मिळत नसल्याने वसईतील खाडीलगतच्या लोकांनी खाडीमध्येच मासेमारी सुरू केली