रायगड

रायगड

‘प्रधानमंत्री घरकुल आवास योजने’मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल

प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने उत्कृष्ठ कामगिरी करत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका दिपाली पाटील यांनी ही...

विजेअभावी जिते गावचे शेतकरी त्रस्त

तालुक्यातील जिते गावातील शेतकर्‍यांसाठी लावण्यात आलेला ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी काढून नेण्यात आल्याने शेती पंपासाठी वीज पुरवठा होत नसून परिणामी शेतकर्‍यांच्या जमिनी पीक न घेता ओसाड...

खालापूरभोवती कोरोनाचा पुन्हा विळखा

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत तालुक्यात 14 दिवसात 194 रुग्ण सापडले असून, 3 जणांचा बळी गेल्याने तालुक्याभोवती कोरोनाचा विळखा वाढत असल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी कोरोना...

संगमनेर नगर परिषेदला खालापूर नगर पंचायत विकास पॅटर्नची भुरळ

पाच वर्षांत विकास कामे आणि स्वच्छतेबाबत आघाडीवर असलेल्या येथील नगर पंचायतीला संगमनेर नगरपरिषदेचे नगरसेवक आणि अधिकारी यांनी भेट दिली. अभ्यास दौर्‍याच्या निमित्ताने नगरसेवक आणि...
- Advertisement -

उल्हास नदीतून बेकायदा पाणी उपसा

तालुक्यातील दहिवली तर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीतील उल्हास नदी लगत लब्धी गार्डन्स लिमिटेड द्वारा बांधण्यात येत असलेल्या दुसर्‍या टप्प्यातील गृहसंकुलाच्या बांधकामासाठी आणि पिण्यासाठी लागणारे पाणी...

पारंपारिक होळीला आधुनिकतेचा साज

अलिकडच्या काही वर्षांपासूनरायगड जिल्ह्यात होळीच्या सणाला आधुनिकतेचा साज मिळू लागल्याने आजकल एक वेगळाच माहोल तयार होत असतो. ग्रामीण भाग, खेडेगावांतून होळीचा उत्साह अभूतपर्व असतो....

वार्षिक निधी खर्चात रायगड पिछाडीवर; योजनेचे केवळ 30 टक्केच खर्च

आर्थिक वर्ष संपायला आता केवळ आठ दिवस उरले असताना वार्षिक योजनेचा 234 कोटी रूपयांपैकी केवळ 85 कोटी अर्थात 30 टक्के इतकाच निधी खर्च झाला...

बाहेरील घोडे चालकांकडून पर्यटकांची फसवणूक

इको सेन्सेटिव्ह झोनमुळे येथे अपवादात्मक परिस्थिती वगळता इंधनावरील वाहनाला परवानगी नसल्याने हातरिक्षा किंवा घोडा हेच प्रवासी आणि माल वाहतुकीचे साधन आहे. येणार्‍या पर्यटकांची पहिली...
- Advertisement -

कलोते धरणातील पाण्याची लूट

तालुका सुजलाम् सुफलाम् व्हावा या उद्देशाने बांधण्यात आलेल्या कलोते मोकाशी धरणाचा सिंचनासाठी उपयोग कमी आणि परिसरातील रिसॉर्ट, फार्महाऊस आणि बंगलेधारकांना उपयोग अधिक अशी परिस्थिती...

बाणकोट पूल ‘नांगर’ टाकून उभा आहे!

कोकणचे भाग्यविधात माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी रेवस ते रेड्डी मार्गाचे स्वप्न पाहिले खरे, मात्र अद्याप तरी हे स्वप्नच असून, या मार्गातील...

सुधागडातील ९९ गावे अंधारात

तब्बल साडेसहा कोटींचे वीज बिल थकल्याने महावितरणने ३३ ग्रामपंचायतींसह नगर पंचायतीच्या पथ दिव्यांची जोडणी तोडली आहे. परिणामी चार दिवसांपासून सुधागड तालुक्यातील जवळपास ९९ महसुली...

जिल्ह्यातील रस्ते अंधारात; महावितरणची पॉवर कट मोहीम

मार्च महिन्यात महावितरणने रायगड जिल्ह्यात वीज बिल वसुलीची धडक मोहीम राबवली असून, बिल न भरलेल्यांची वीज खंडित केली जात आहे. 816 ग्रामपंचायतींची तब्बल 149...
- Advertisement -

भांदरे नदीवरील कोसळलेल्या पुलाकडे दुर्लक्ष

तालुक्यातील दुर्गम भागातील भांदरे येथील नदीवरील पूल गेल्या काही वर्षांपासून कोसळलेल्या स्थितीत असून, कोकण पाटबंधारे काळ प्रकल्पाकडून दुर्लक्ष होत आहे. पन्हळघर बुद्रुक विद्यापीठ हद्दीतील...

भूमिगत केबल प्रकल्प रेंगाळला; अलिबागकरांना नाहक त्रास

शहरातील भूमीगत केबलचा प्रकल्प रेंगाळल्याने अलिबागकरांना विविध त्रासांना सामोरे जावे लागत आहे. कामाचा निकृष्ट दर्जा, महावितरणच्या अधिकार्‍यांचे देखरेख करण्याच्या कामाकडे दुर्लक्ष, अनेकांच्या घराजवळ खणून...

आदिवासी भागातील रस्ते दुर्लक्षित

कर्जत तालुक्यातील दुर्गम आदिवासी बहुल भागातील अंतर्गत रस्त्यांची अनेक वर्षांपासून दयनीय अवस्था झाली असून, वाड्यापाड्यांना जोडणार्‍या या रस्त्यांच्या दुरवस्थेकडे प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत...
- Advertisement -