कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यात भारनियमनाची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु राज्या गेल्या काही दिवसांपासून भारनियमन करण्यात आलेला नाही, असा दावा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. मात्र, याचा फटका आता सर्वसामान्यांना बसत आहे. सरकारचा नियोजनशून्य...