स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला आहे. मात्र, यावरून भाजपने राज्य सरकारवर टिका केली आहे. सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसलाय, अशा तीव्र शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत...