मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनादरम्यान काही मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या परिस्थितीचा आढावा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतला आहे. तसेच मराठा समाजासंबंधित...
महाराष्ट्रात गेले काही दिवस मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा पठण या मुद्द्यावर वातावरण तापले होते. त्यानुसार ४ मे २०२२ या दिवसापर्यंत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अल्टिमेटमही दिले गेले होते. आज ४ मे रोजी खोपोली शहरातील...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर आज राज्यभरात मनसैनिकांकडून भोंग्याचा विरोधात तीव्र आंदोलन सुरु करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी पहाटे अजानवेळी मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आले आहे. भोंग्याविरोधात आक्रमक मनसैनिकांवर पोलिसांनी आता कारवाईचा...
"भोंग्यासंदर्भातील निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घ्यायचा नाही. कालच्या सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणे आणि समाजा-समाजात भावना भडकतील कशा किंवा द्वेष निर्माण कसा होईल अशाच प्रकारचा प्रयत्न केला...
राज्यात सभांचा राजकीय धडाका होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये १ मे रोजी सभा होणार आहे. तर भाजपची १ मे रोजी मुंबईत बूस्टर डोस सभा होणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कामांबाबत हा डोस...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेला अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाहीये. परंतु सध्याचं राजकीय वातावरण पाहिलं असता सभेबाबत उद्यापर्यंत परवानगी दिली जाईल, अशी माहिती औरंगाबादचे पोलीस...
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भोंग्यांसदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीमध्ये भोंग्यांसदर्भात चर्चा करण्यात आली. सुप्रीम कोर्टाचा भोंग्यांदर्भात निर्णय असून तो देशात लागू होतो. यामुळे केंद्र सरकारने भोंग्यांसदर्भात निर्णय़ घ्यावा आणि तो...
महाराष्ट्र पोलीस दलातील काल काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले होते. मात्र, पत्रक काढून १२ तास उलटत नाही तोच पाच अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली. अवघ्या काही तासात पोलीस पदोन्नती...
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाण्यातल्या सभेत ३ मेपर्यंतचा अल्टिमेटमच दिला असून त्यानंतरची परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस देखील सक्षम असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकारची धावाधाव सुरू असल्याचं पहायला मिळतयं. दिलीप वळसे...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यावरुन घेतलेल्या भूमिकेमुळं राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकांसोबत बैठक घेतली. ही बैठक पार पडल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला....