टी-२० मालिकेनंतर आता भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या(गुरूवार) म्हणजेच ४ तारखेला मोहालीत होणार आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा हा १०० वा कसोटी सामना आहे....
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला ४ मार्चपासून सुरूवात होणार आहे. मोहालीच्या पीसीए आयएएस बिंद्रा स्टेडियममध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. हा कसोटी सामना भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी १००...
दक्षिण आफ्रिकेविरोधात कसोटी सामना गमावल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीने आज(शनिवार) कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भात त्याने स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे.
विराट कोहलीने आपल्या ट्विटमध्ये...