राज्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येचा वाढता वेग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून नव्याने कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. उद्यापासून राज्यात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू होणार आहे. या...
राज्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि वेगाने वाढत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. राज्यात गेल्या २४ तासात ४१ हजार ४३४...