मुंबईसह महाराष्ट्रात अचानक वाढलेल्या तापमानामुळे वातावरणात मोठा बदल झालेला अनुभवायला मिळत आहे. वातावरणात अचानकपणे झालेली वाढ पाहता एकटा महाराष्ट्रच नव्हे तर पश्चिम भारतातील अनेक राज्यांना या उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत आहे, असेच दिसून येईल....
पाकिस्तानमधून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रामार्गे महाराष्ट्रात पोहोचले असून याचा फटका आता उत्तर कोकण आणि मुंबईला बसणार आहे. मुंबई, ठाणे,पालघर आणि रायगड जिल्ह्यात धुळीचे वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि ठाण्यात...
देशात कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. सिनेमा आणि मालिकांच्या सेटवर तर कोरोनाने शिरकाव केलाच आहे. मात्र आता प्रेक्षकांच्या लाडक्या बिग बॉसना (bigg Boss) देखील कोरोनाने गाठले आहे. स्पर्धकांची सतत काळजी घेणाऱ्या बिग बॉसना कोरोनाची...
राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील काही ठिकाणी आज पहाटेपासूनचं हलक्या पावसाने सुरु केली. मुंबई, ठाणे, पालघरसह बहुतांश ठिकाणी पहाटे पावसाची रिपरिप सुरु आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा...