मुंबई महापालिकेने जेंडर बजेट अंतर्गत गरीब, महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, बेघरांसाठी विविध योजना राबविण्यासाठी ४०.६२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे गरीब, गरजू, महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई...
मुंबईत गुरुवारी ८२७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७ रुग्णांचा कोरोनामुळे झाला आहे. आज मुंबईत १,३६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
#CoronavirusUpdates
३ फेब्रुवारी, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/5gjzxWjE5S
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc)...
राष्ट्रपतींच्या अभिभाषण धन्यवाद प्रस्तावावर राहुल गांधींनी लोकसभेत भाषण केलं. यावेळी ते म्हणाले की, एक श्रीमंतांचा भारत आणि दुसरा गरिबाचा भारत, अशा प्रकारचे दोन भारत तयार होत आहेत. देशात दोन भारत तयार करण्याचं काम मोदी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशभरातील भारतीय जनता पार्टीच्या एक लाख 80 हजार नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचा अर्थ सोप्या भाषेत समजून दिला. महाराष्ट्र भाजपाचे पदाधिकारी गावोगाव हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवतील,...
राज्य सरकारने राज्यातील सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी दिली आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ही परवानगी देण्यात आली. मात्र या निर्णयाविरोधात आता विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षावर टीकेची झोड उठवली आहे. यातच आज राष्ट्रवादी...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. कोरोनाग्रस्त अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हा अर्थसंकल्प भारताच्या पुढील २५ वर्षांची ब्ल्यू प्रिंट आहे, असे अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरुवातीलाच सांगितले. सीतारामन यांनी अर्थसंकल्पात महत्वाच्या...
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून गेल्या दोन वर्षांच्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना मोठ्या अपेक्षा होत्या, पण जगभरातील सगळ्याच अर्थव्यवस्थांना कोरोनाने मूळसकट हादरून टाकल्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरील असल्यामुळे सर्वसामान्यांसाठी...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला यांनी २०२२-२३ चा अर्थसंकल्प ( Budget 2022) सादर केला. मागील दोन वर्षात कोरोना महामारीमुळे देशाच्या आरोग्य यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. आरोग्य यंत्रणेवर आलेल्या प्रचंड ताणामुळे देशाची आर्थिक घडी देखील...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन देशाला आत्मनिर्भर आणि संपन्न बनविण्यासाठीचा ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे. आगामी पंचवीस वर्षांतील प्रगतीसाठी देशाला सज्ज करणाऱ्या या अर्थसंकल्पासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२२चा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केले आहे. दरम्यान राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारने जारी केलेल्या बजेटवर नाराजी व्यक्त करत केंद्र सरकार आकड्यांचे फुलोरे फुलवण्याचं कामं करत आहेत...