पावसाळ्यात एखादी आपत्ती ओढवल्यानंतर अपघातग्रस्त होणाऱ्या नागरिकांना तातडीने तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था व्हावी, या उद्देशाने उपलब्ध झालेल्या तब्बल १०...
ज्या दिवशी राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्यादिवशी शिंदे- फडणवीस सरकार पडेल, याच भीतीने मंत्रिमंडळ विस्तार होत नाही.एका मंत्र्याला चार पाच जिल्हे पालकमंत्री म्हणून काम...
दरवर्षी पावसाळ्याच्या काळात डोंगर खचून अथवा दरड कोसळून होणाऱ्या दुर्घटना घडतात, त्यामध्ये निरपराध नागरिकांचा बळी जावू नये, यासाठी ठाणे वन विभागाने खबरदारी घेत, चांगली...
टोरंट पॉवरने कळवा-मुंब्रा-शीळ भागात वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. वीज जोडणी नियमित करण्यासाठी विविध माध्यमांतून अनेकदा आवाहन करूनही लोक नवीन वीज जोडणीसाठी अर्ज...
अंबरनाथ एमआयडीसीतील कोणार्क बिझनेस पार्कसमोर शुक्रवारी (२६ मे) सकाळी एक कंटेनर उपरी वीजवाहिनीच्या संपर्कात येऊन चालकाचा मृत्यू झाला आहे. कल्याण ते बदलापूर रस्त्याचे काम...
ठाणे : समस्या, दुर्गंधी आणि भ्रष्टाचाराचे कुरण ही नाल्यांची ओळख आता संपुष्टात आणण्यासाठी ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच त्यांच्या...
काँग्रेसने डोंबिवलीत एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. 'हात जोडो अभियान' या एका पुरस्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले...
टॉल्युएन केमिकल घेऊन जाणारा टँकर घोडबंदर रोडवरील पातलीपाडा ब्रीजखाली उलटल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली...
नवी दिल्लीः सहा वर्षीय मुलीची बलात्कार करुन हत्या करणाऱ्या आरोपीची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली आहे. तपास यंत्रणा आरोपीचा गुन्हा सिद्ध करणारे सबळ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यंदाच्या वर्षीही बारावीच्या निकालात मुलींनीच पुन्हा एकदा...
कल्याण पंचायत समितीच्या अधिपत्याखाली येत असणार्या तालुक्यातील मोठी लोकसंख्या असणार्या किमान 11 गावात मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीच उपलब्ध नसल्याची माहिती समोर येत आहे. तालुक्यातील...
भिवंडीतील पूर्व व पश्चिम विधानसभा क्षेत्राच्या आमदारांनी केलेल्या मागणीची दाखल घेत कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सिटी बस येत्या 29 मे 2023 पासून सुरु होत असून नागरिकांनी...
कल्याण तालुक्यातील ६७ गावांचा कायदा व सुव्यवस्थेचा कारभार हाकणाऱ्या टिटवाळा पोलीस स्टेशनला स्वतःचे कस्टडी लॉकअप नसल्याने दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्ये ठेवलेल्या आरोपीने हात...