- Advertisement -
अतिमुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यात आपत्कालिन व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. तसंच, सर्व शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुख्य सचिवांशी बोलून एनडीआरएफ आणि केंद्रिय सुरक्षा यंत्रणांचीही मदत घेण्यात येणार आहे..
- Advertisement -