- Advertisement -
राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण उच्च न्यायालयाने वैध ठरविले आहे. राज्यातील मराठा आरक्षण कायदा वैध आहे की नाही, याच्या निकालाची आज उच्च न्यायालयात सुनावणी होती. यावेळी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी मराठा समाजाचे अभिनंदन केले आणि हे यश मराठा समजाने काढलेल्या मुक मोर्चांचे यश आहे असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.
- Advertisement -