- Advertisement -
उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या पुढाकाराने महाराष्ट्राच्या उद्योग विभागाने मागच्या चार वर्षात केलेल्या प्रगतीचा दस्तऐवज उद्योगवैभव या पुस्तकात एकत्रित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी दोघांनीही युतीच्या माध्यमातून राज्याचा विकास झाल्याचा दावा केला.
- Advertisement -