- Advertisement -
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन जाहिर करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच गोष्टी बंद होत्या. मात्र, कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी देशभरात लागू करण्यात आलेले लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता काही ठिकाणी ऑफिसेस देखील सुरु झाली आहेत. त्यामुळे तुम्ही जर या कोरोना काळात ऑफिसला जात असल्यास तुम्हाला काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे.
- Advertisement -