- Advertisement -
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा सभागृहात भाषण देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कामाचे कौतुक केले. फडणवीस म्हणाले की, पुन्हा येईल म्हणालो होतो पण एकटा आलो नाही, टिंगल करणाऱ्यांनाही फडणवीसांनी झापलं आहे. जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा सांगितले होते हे सरकार अनैसर्गिक आहे. माझी खूप टिंगल टवाळी झाली. मी कविता म्हटली होती मी पुन्हा येईल त्यावरुन माझी टिंगल केली. पण मी आलो आणि यांना घेऊन आलो. एकटा आलो नाही तर यांना सोबत घेऊन आलो आहे.
- Advertisement -