घरव्हिडिओसीमावादाचा तिढा सुटण्यासाठी आणखी किती वर्ष वाट पाहायची ?

सीमावादाचा तिढा सुटण्यासाठी आणखी किती वर्ष वाट पाहायची ?

Related Story

- Advertisement -

गेल्या अनेक वर्षांपासून देशात कर्नाटक- महाराष्ट्र सीमावादाच्या मुद्द्यावरून तणाव आहे. सीमाभागातील अनेक गावे महाराष्ट्रात सामिल झाली पाहिजेत आणि कन्नड भाषेच्या सक्तीविरोधात अनेकदा मराठी भाषिकांनी आंदोलन केलीत. त्यावर आता राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ‘कर्नाटकव्याप्त वादग्रस्त केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा’ असे वक्तव्य केले. त्यामुळे हा प्रश्न आता ठाकरे सरकारने कशाप्रकारे सोडवा पाहिजे याबद्दल नागरिकांचे काय मत आहे जाणून घेऊ…

- Advertisement -