- Advertisement -
कोरोनाविरोधी लढ्यासाठी लसीकरण हे प्रभावी अस्त्र मानले जाते. आतापर्यंत भारतात 157 कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तसेच आज (16 जानेवारी) कोरोना विरोधी लसीकरणाची वर्षपूर्ती देखील झाली आहे. गेल्यावर्षी म्हणजेच 16 जानेवारी 2021 पासून देशात कोरोना लसीकरण करण्यास सुरूवात झाली होती. मात्र कोट्यवधी लोकांचे लसीकरण पूर्ण होऊनही अनेकांना पुन्हा कोरोनाची लागण झालीये. यावर तज्ज्ञांच मत काय आहे. तसेच आतापर्यंत किती लोकांच लसीकरण करण्यात आलं आहे जाणून घेऊयात…..
- Advertisement -