- Advertisement -
भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाचा ठराव सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. यामुळे आता राज्य सरकार निलंबन रद्द करणार का? याकडे सर्वांच्या नजरा आहेत. परंतु सत्ताधारी नेत्यांकडून या निर्णयावर प्रतिक्रिया देचाना राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा मुद्दा उपस्थित केला आहे. मविआ नेत्यांकडून आलेल्या प्रतिक्रियांवरुन १२ आमदारांचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
- Advertisement -