- Advertisement -
भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाचा ठराव सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. या निर्णयानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे षडयंत्र असल्याचा आरोप केला. त्याला शिवसेना आमदार आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी माय महानगरशी बोलताना सडेतोड उत्तर दिलं.
- Advertisement -