- Advertisement -
नेपाळमध्ये पावसाने अक्षरश: हाहा:कार केला आहे. मध्य नेपाळमध्ये नदीला आलेल्या पुरामुळे आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५० हून अधिक जण बेपत्ता झाले आहेत. तर महापुराच्या पाण्याने काही ठिकाणी पुलांचे नुकसान झाले आहे. तर यामुळे वाहतूकही विस्कळीत झाली आहे.
- Advertisement -