- Advertisement -
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ऐन सणादरम्यान पाऊस पडत असताना शेतकरी चिंतेत आहे. या शेतकऱ्यांना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
- Advertisement -