- Advertisement -
वाशिम जिल्ह्यातील गायरान जमीन वाटप प्रकरणामुळे कृषीमंत्री अब्दुल सत्तार अडचणीत आले. हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी आक्रमक होत सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली. अखेर कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी यांनी प्रकरणावर सविस्तर निवेदन दिले. यावेळी सत्तारांना सभागृहात रडू कोसळले.
- Advertisement -