- Advertisement -
“बार सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकार परवानगी देतात. कारण बार सुरु केल्यामुळे वसुली होते. पण, पायी वारी केल्याने वसुली होत नाही. त्यामुळे वारीला राज्य सरकारची बंदी आहे. त्यामुळे हे सरकार द्रोही सरकार आहे”, अशी टीका आचार्य तुषार भोसले यांनी राज्य सरकारवर केली आहे.
- Advertisement -