- Advertisement -
शिवसेना पक्षासमोरील राजकीय पेचप्रसंग अधिकच तीव्र होत आहे. बंडखोर आमदारांच बंड मोडून काढण्यासाठी शिवसेना सर्वतोपरि प्रयत्न करताना दिसतेय. दरम्यान याच पार्श्वभूमिवर शिवसेना जिल्हा प्रमुकांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी पर्यावरण मंत्री तसेच शिवसेनेचे युवाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं. शिवसेनेतील बंडखोर आमदार आपली किंमत लावून तिथे गेले आहेत त्यांना किती किंमत द्यायची हा प्रश्न आहे. असं देखील ते यावेळी म्हणाले
- Advertisement -