- Advertisement -
राज्यातील वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पाप्रमाणे टाटा एअरबस प्रकल्पही गुजरातमध्ये गेल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यात सत्ताधारी शिंदे – फडणवीस सरकारकडून हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास मविआ सरकारला जबाबदार धरत आहे. मात्र मविआसह सर्व विरोधी पक्षांनी आता सरकारला घेरले आहे. याच पार्श्वभूमीवर आज युवासेनेचे नेते आदित्य ठाकरेंनीही महाराष्ट्रातून एकामागोमाग एक प्रकल्प जाण्यासाठी शिंदे फडणवीस सरकार जबाबदार असल्याचे म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
- Advertisement -