- Advertisement -
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर केला आहे. यासह सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपवला आहे, या सर्व घडामोडीवर अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी सविस्तरपणे भाष्य केलंय
- Advertisement -