- Advertisement -
गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे सर्वच व्यवस्था ठप्प झाली आहे. याचा मोठा परिणाम शेतीवरही झाला आहे. अनेक शेतकऱ्यांना या कोरोनाचा फटका बसला असून एकीकडे कोरोनाची दहशत तर दुसरीकडे महागाई यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत असून यातून शेतकरी अजूनही बाहेर आलेला नाही. याच संदर्भात कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी ‘माय महानगर’ने साधलेला संवाद.
- Advertisement -