घर व्हिडिओ 40 टक्के निर्यात कर रद्दशिवाय दुसरा उपाय नाही, किसान सभेची आग्रही मागणी

40 टक्के निर्यात कर रद्दशिवाय दुसरा उपाय नाही, किसान सभेची आग्रही मागणी

agriculture news kisan sabha leader dr ajit nawale comment on central government will buy onion

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात शेतकऱ्यांकडे 40 लाख मेट्रिक टन कांदा शिल्लक असताना त्या संपूर्ण कांद्यावर 40 टक्के निर्यात कर लावायचा व दुसरीकडे आम्ही शेतकऱ्यांसाठी फार काही करतोय असे दाखवीत केवळ 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याची घोषणा करायची, हे या समस्येवरील उपाय नाही, असा दावा अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी केला आहे. केवळ 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केल्याने समस्या सुटणार नाही. केंद्र सरकारने 40 टक्के निर्यात कर रद्द करावा व त्यानंतर सरकारी कांदा खरेदी सारखे उपाय करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

- Advertisement -