- Advertisement -
महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नाव बदलण्याचा सपाटा लागल्याचंच दिसून येत आहे. औरंगाबादचं छत्रपती संभाजी नगर, उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर केल्यानंतर आता अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी होळकर करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
- Advertisement -