- Advertisement -
राज्यात आम्ही तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. नगरपंचायतीच्या निवडणुका आम्ही तिघांनी एकत्र येऊन पॅनेल तयार करुन लढलो असतो तर गोष्ट वेगळी असती. चारही पक्ष स्वबळावर लढलेले आहेत. तिघे एकत्र आले निवडणूक लढले तर संख्या वाढू शकते. मात्र, आताच्या घडीला तरी आघाडीचा एकही पक्ष BJP सोबत निवडणूक लढवणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
- Advertisement -