- Advertisement -
महाराष्ट्राच्या जनतेला माहित होतं की आम्ही बहुमत सिद्ध करु. साधारण १७० मतांनी हा ठराव जिंकू हे ही आम्हाला माहित होतं. पण, काही लोकांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. पण, या निकालावरुन साधारण जनतेला एक गोष्ट कळलीय ते म्हणजे १६९ लोकांचा या सरकारला दिला आहे. तसंच, या विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्ताने पहिली परीक्षा सफल झाली असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलं आहे.
- Advertisement -