- Advertisement -
“राज्याला ३६ हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा होत होता. मात्र, कंपन्यांनी सांगितल्याप्रमाणे निर्यातीवर बंदी आणली आहे. तसेच आता भारत सरकारने हे सर्व आपल्या ताब्यात घेतले आहे. त्यामुळे त्यांनी सांगितले आहे की, ते सांगतिल तसा साठा वेगवेगळ्या राज्यांना द्यायचा. त्यामुळे ३६ हजारचा साठा आता २६ हजारवर आला आहे. त्यामुळे अधिक साठा द्या”, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येत आहे.
- Advertisement -