- Advertisement -
शिंदे-फडणवीस सरकारने अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. यावेळी 40 आमदारांना सांभाळण्यासाठी निधीची उधळण सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी करत राज्य सरकारवर टीका केली.
- Advertisement -