घरव्हिडिओ288 आमदारांपैकी 40 आमदारांचंच सरकार, अजित पवारांनी घेतली फिरकी

288 आमदारांपैकी 40 आमदारांचंच सरकार, अजित पवारांनी घेतली फिरकी

Related Story

- Advertisement -

40 आमदारांना सांभाळण्यासाठी निधीची उधळण सुरू आहे. 288 आमदारांपैकी केवळ 40 आमदारांचंच सरकार आहे की काय, अशा प्रकारची शंका येतेय. त्यामुळे भाजपाचेही 105 आमदार नाराज झाले आहेत, असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला आहे.

- Advertisement -