- Advertisement -
महानगरपालिकेच्या मुदती संपल्या आहेत. मुंबईतले अनेक प्रश्न आहेत, मुंबईतल्या आमदारांनी सांगितलेली कामं प्रशासकांनी ऐकायला हवी. लोकांची कामे होण्यासाठी तेथील आमदारांना अधिकार देणार का? असा सवाल अजित पवारांनी केला. यावर मुख्यमंत्री शिंदेंनी देखील सडेतोडपणे भाष्य केलं आहे.
- Advertisement -