- Advertisement -
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. रिकव्हरी रेटही 90 टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे कोरोना गेला असा गैरसमज पसरू लागला आहे. मास्क न लावणे, गर्दी करणे अशा बेफिकिरीने लोक वागत आहेत. जे घातक आहे. जर्मनी, चीन, स्पेन, फ्रान्स या देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. दिल्लीतही कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सावधानता बाळगलीच पाहिजे.
- Advertisement -