- Advertisement -
विरारमधील विजय वल्लभ या खाजगी रुग्णालयात लागलेल्या आगीत १३ कोरोनाबाधित रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अशा घटना वारंवार घडताना दिसत आहेत. त्यामुळे सर्व रुग्णालयाची तपासणी करणे फार गरजेचे आहे. अन्यथा अशा घटना दोन-तीन दिवसांनी घडत राहतील, असा दावा खासदार नवनीत राणा यांनी केला आहे.
- Advertisement -