- Advertisement -
महानंद संस्था केंद्र सरकारने ताब्यात घेण्यावरून विरोधी पक्षाकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महानंद या कंपनीचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. तसेच राज्यात महानंदची स्थिती काय? ही कंपनी बंद होण्याची वेळ का आली? असे अनेक प्रश्न दानवेंनी सभागृहात उपस्थित केले.
- Advertisement -