- Advertisement -
महाराष्ट्र राज्याचे बोधचिन्ह बदलण्यात आल्याची माहिती सभागृहात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. बोधचिन्ह नेमकं का बदलण्यात आलं? तसेच यामागील नेमकं कारण काय? याबाबत राज्य सरकारने खुलासा करावा, अशी मागणी करत अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर आसूड ओढला.
- Advertisement -