- Advertisement -
विधान परिषदेत शेतकऱ्यांच्या नुकसानाच्या मुद्दयावर चर्चा करण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झाले. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं सांगत अंबादास दानवे यांनी सरकारला धारेवर धरलं.
- Advertisement -