Tuesday, March 28, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ उपोषणाच्या नावावर बिर्याणी खाल्ली, सरकार गप्प का? दानवे भडकले

उपोषणाच्या नावावर बिर्याणी खाल्ली, सरकार गप्प का? दानवे भडकले

Related Story

- Advertisement -

औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून एमआयएमकडून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात औरंगझेबचे पोस्टर्स झळकावण्यात आले. यावेळी या आंदोलनाचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात उपस्थित केला. तसेच औरंगझेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी दानवेंनी सभागृहात केली.

- Advertisement -